शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जि.प. स्थायी समितीची सभा रद्द

By admin | Updated: July 22, 2016 00:33 IST

जालना : महिन्यातून एकदा होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा रद्द करण्यात आल्याने विविध विषयांना मिळणारी प्रशासकीय मान्यता आत्ता एक महिना लांबणीवर पडली आहे.

जालना : महिन्यातून एकदा होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा रद्द करण्यात आल्याने विविध विषयांना मिळणारी प्रशासकीय मान्यता आत्ता एक महिना लांबणीवर पडली आहे. परिणामी कामे मार्गी लागण्यास विलंब होणार आहे. विविध कामे रखडणार असल्याचे चित्र आहे.गुरूवारी स्थायी समितीची सभा लावल्यानंतर ती सभा घेणे हा नियम आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांना चार आणि विरोधी पक्षाचे चार आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती असे १४ जण सभेला असणे क्रमप्राप्त असते. त्यानंतर कोरम (गणपूर्ती) पूर्ण होते. त्यानंतर सभा होते. परंतु सत्ताधाऱ्यांचे सदस्य जास्त असल्याने कोणत्याही एक सदस्याला अध्यक्ष करून सभा होणे गरजचे होते. परंतु सत्ताधाऱ्यांचे सदस्य जास्त असल्याने तसे झाले नाही. त्यामुळे पटलावर येणाऱ्या विविध विषयांना सभेत मिळणारी प्रशासकीय मान्यता पुढे ढकण्यात आल्याने विविध कामे रखडणार आहेत. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडून टंचाई आराखड्याचे ३९ कोटी रूपये येणे आहेत. तसेच त्यातूनही शेतकऱ्यांनी बांधकाम केलेल्या विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. यावर स्थायीत चर्चा होणार होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे विविध बिले,सुध्दा प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गुरूवारी स्थायीची सभा तहकूब करण्यात आल्याने विविध विषयांवर होणारी चर्चा आणि त्यातून मिळणारी प्रशासकीय मान्यतेला एक महिन्याची वाट बघावी लागणार असल्याने विरोधी सदस्यांची नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)