शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत आता कामांची लगबग वाढली

By admin | Updated: October 27, 2016 00:52 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन वर्षात होणे अपेक्षित असून, तीन ते चार महिन्यांत जेवढी कामे होतील, ती करून घेण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांची लगबग सुरू झाली आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन वर्षात होणे अपेक्षित असून, तीन ते चार महिन्यांत जेवढी कामे होतील, ती करून घेण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांची लगबग सुरू झाली आहे. ५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीसाठी सर्कलनिहाय सामाजिक आरक्षण, प्रवर्गनिहाय सोडत निघाल्यापासून सदस्यांची विभागात धावपळ वाढली आहे. विविध योजनेंतर्गत विकासकामांसाठी आलेल्या निधीतून सर्कलमध्ये विकासकामे करून घेतल्यास निवडणुकीत फायदा होईल. त्या अनुषंगाने पदाधिकारी आणि सदस्यांनी संचिकांचा पाठपुरावा सुरू केला आहे. बुधवारी जिल्हा परिषद आवारात सदस्य आणि त्यांच्याशी निगडितांनी विभागातील संचिका कुठे आहे. याचा आढावा घेण्यासाठी गर्दी केली होती. समाजकल्याण विभागाकडे आलेल्या निधीचे कशा प्रमाणात वाटप झाले आहे, याची माहिती अनेकांनी विभागात येऊन घेतली. तसेच बांधकाम विभागातही संचिकांसाठी गर्दी होती. येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या वाढली आहे. सोयगाव, फुलंब्री, सातारा-देवळाई हे गट कमी झाले तर पैठण, वैजापूर, औरंगाबाद, गंगापूर तालुक्यात गट वाढले. कन्नडमधील एक गट कमी झाला. सातारा-देवळाई हे गट मनपात विलीन झाल्यामुळे पंढरपूर आणि आडगाव या गटांमध्ये मनपा हद्दीबाहेरील गावे जोडली आहेत. वडगाव आणि वडगाव-कोल्हाटी हा गटदेखील नव्याने तयार झाला आहे. या रचनेनुसार विकासकामे करून घेण्यासाठी सदस्यांनी तयारी सुरू केली आहे.