शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

तुरीचा प्रश्न अजूनही रेंगाळलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:28 IST

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केलेल्या तुरीच्या खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र ही तूर खरेदी अजूनही सुरू झाली नाही. मध्यंतरी भाववाढ झाल्याने शेतकºयांनी तूर बाजारात आणली होती. आता यातील किती शिल्लक असेल, हा प्रश्नच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केलेल्या तुरीच्या खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र ही तूर खरेदी अजूनही सुरू झाली नाही. मध्यंतरी भाववाढ झाल्याने शेतकºयांनी तूर बाजारात आणली होती. आता यातील किती शिल्लक असेल, हा प्रश्नच आहे.शासनाच्या हमी भाव केंद्रावर तूर आणल्यानंतर शेतकºयांना मागील पूर्ण हंगामात वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. अनेक दिवस माल यार्डात पडून राहिला. त्यातच शासनाने ठराविक काळातच खरेदी केली. नंतर पुन्हा मुदतवाढीचा खेळ अनेक दिवस चालला. ३१ मेपर्यंत टोकन असलेल्या शेतकºयांची तूर ३१ जुलैपर्यंत खरेदी केली. मात्र नोंदणी केलेल्या मात्र टोकन न दिलेल्या शेतकºयांना या निर्णयाची अडचण झाली. त्यामुळे अशांची तूर घरातच पडून राहिली. त्यानंतर उर्वरित तुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतचा प्रस्तावही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शासनाकडे पाठवून खरेदीसाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांनी कृषी व पणन विभागाशी संपर्क साधल्यानंतर या सर्व शेतकºयांची तूर खरेदी होणार असल्याचे सांगितले होते. शेतकºयांनी खाजगी बाजारात तूर विकू नये, असे आवाहनही केले होते. मात्र मध्यंतरी पाच हजारांपर्यंत खाजगी व्यापारीच तूर खरेदी करू लागले होते. त्यामुळे अनेकांनी यात तुरीची विक्री केली. आता खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या काहीच हालचाली दिसत नाहीत. जे शेतकरी खरेच शासनाचे खरेदी केंद्र सुरू होईल, या आशेवर बसले आहेत त्यांची अडचण होवून बसली आहे. जिल्हाधिकाºयांनीच या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची गरज असून जिल्हा उपनिबंधक कार्यालय अथवा बाजार समितीकडे याची माहितीच नाही.