शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

यंदा चारपटीने मजूर वाढले

By admin | Updated: March 31, 2016 00:32 IST

लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या लातूर जिल्ह्यात २०८६ कामे सुरू असून, या कामांवर २४ हजार ८९ मजूर काम करीत आहेत.

लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या लातूर जिल्ह्यात २०८६ कामे सुरू असून, या कामांवर २४ हजार ८९ मजूर काम करीत आहेत. दुष्काळामुळे यंदा रोजगार हमी योजनेच्या कामांवर चारपटीने मजूर वाढले आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या २०८६ कामांपैकी १९७१ कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येत आहेत. तर ११५ कामे शासकीय यंत्रणेमार्फत सुरू आहेत. २०१२ मधील मार्च महिन्यात ५७६ प्रतिदिनी मजूर कामावर होते. तर २०१३-१४ मध्ये ३९५० मजूर रोहयोच्या कामांवर होते. २०१४-१५ मध्ये ६ हजार ७७४ मजुरांची संख्या होती. तर यंदा २४ हजार मजूर कामावर आहेत. यंदा केवळ दुष्काळ असल्यामुळे ही संख्या चारपटीने वाढली आहे. रोजगार हमी योजनेत सद्य:स्थितीत १४१३ सिंचन विहिरींची कामे सुरू असून, लातूर तालुक्यात ११८ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. औसा तालुक्यात ३०४, रेणापूर तालुक्यात १३७, उदगीर तालुक्यात १७४, अहमदपूर तालुक्यात १५६, चाकूर १३०, देवणी १४१, जळकोट तालुक्यात ९१ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. तसेच रस्त्याची ६९ कामे सुरू असून, ९३ कामे जलसंधारणांची आहेत. सार्वजनिक विहिरी ९, वनीकरणाची ४१, शेततळे १६, शोषखड्डे ३३४ आणि १११ इतर कामे असे एकूण २०८६ कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू आहेत. (प्रतिनिधी)