शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

दहावी-बारावीच्या १००% उत्तरपत्रिका मंडळात दाखल; महिनाभरात निकाल लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 16:36 IST

निकाल जाहीर करण्याच्या कामाला वेग आल्याची माहिती विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. 

ठळक मुद्देविभागीय मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा १६ एप्रिल रोजी संपलीदहावीचा भूगोलचा २३ मार्च ऐवजी होणारा पेपर कोरोनामुळे रद्द

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका विभागीय कार्यालयात १०० टक्के जमा झाल्या आहेत. त्यामुळे आता निकाल जाहीर करण्याच्या कामाला वेग आल्याची माहिती विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. 

विभागीय मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा १६ एप्रिल रोजी संपली, तर दहावीचा भूगोलचा २३ मार्च ऐवजी होणारा पेपर कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक केंद्रांपर्यंत पोहोचू शकले नाही. याचा परिणाम तपासणीचे काम रखडले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली होती.  विभागीय मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उत्तरपत्रिका जमा करण्यात आल्या आहेत. बारावीच्या उत्तरपत्रिका सहा दिवसांपूर्वी १०० टक्के जमा करण्यात आल्या, तर दहावीच्या उत्तरपत्रिका गुरुवारी १०० टक्के जमा झाल्या आहेत. 

महिनाभर निकालासाठी लागणारउत्तरपत्रिका जमा झाल्यानंतर विभागीय मंडळाला विविध पडताळणी, डेटा अपलोडिंग, गुणपत्रिकांची तपासणी आणि छपाईसाठी महिनाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा आणि दहावीचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र