शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

चिंताजनक ! कोरोनाच्या सक्रीय रुग्णसंख्येत औरंगाबाद देशात ६ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 11:50 IST

Aurangabad ranks 6th in the country in the number of active patients of corona जवळपास तीन महिने कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती; परंतु फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला.

ठळक मुद्देअवघ्या १३ दिवसांमध्ये १० वरून ६ व्या क्रमांकावरदोन महिन्यांपूर्वी होते केवळ १०२ सक्रिय रुग्ण

औरंगाबाद : औरंगाबाद शहर देशात टाॅप टेन जिल्ह्यांत आहे; परंतु दुर्दैवाने कोरोनाच्या सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत औरंगाबाद जिल्हा टाॅप टेनमध्ये आला आहे. ११ मार्च रोजी औरंगाबाद देशात दहाव्या स्थानी होता; परंतु अवघ्या १३ दिवसांत बुधवारी (दि. २४) जिल्हा सक्रिय रुग्णांत देशात ६ व्या क्रमांकावर आला.

राज्यात कोरोना महामारीने फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यातही मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. जवळपास तीन महिने कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती; परंतु फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशात टाॅप टेन ९ जिल्हे हे राज्यातीलच आहेत. त्यात औरंगाबाद ६ व्या क्रमांकावर आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रोज एक हजारावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. या आतापर्यंत तीनवेळा रुग्णसंख्येने पंधराशेचाही आकडा पार केला. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे राहिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीदिनांक -             एकूण रुग्णसंख्या - सक्रिय रुग्णसंख्या१ जानेवारी-             ४५, ७६२ -             ४६८१ फेब्रुवारी-               ४७,०१३ -             १०२१ मार्च-                     ५०, ५९१ -            २,१९२११ मार्च-                   ५५,३४१ -            ४,१३१२३ मार्च-                   ७०,५५१ -           १२,९४९

मे अखेरपर्यंत प्रादुर्भाव होणार कमीइतर राज्यांमध्ये यापुढे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ही परिस्थिती दिसते. परंतु आपल्याकडील कोरोनाचा प्रादुर्भाव मेअखेरपर्यंत कमी होईल. तेव्हा आपल्याकडे ही परिस्थिती राहणार नाही. लोकसंख्येच्या प्रमाणाचाही विचार करण्याची गरज आहे.- डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद