शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन पुलांची कामे अर्धवट अवस्थेत

By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST

सेनगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील सेनगाव-कनेरगाव नाका राज्य रस्त्यावरील सवना गावाजवळ पाच वर्षापासून दोन पुलाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत.

सेनगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील सेनगाव-कनेरगाव नाका राज्य रस्त्यावरील सवना गावाजवळ पाच वर्षापासून दोन पुलाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत. ही कामे पुर्ण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मोठ्या प्रमाणात रखडत पडल्याचे दिसत आहे. महत्वाच्या राज्य रस्त्यावरील पुलाची कामे तब्बल पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडून आहेत. मराठवाडा- विदर्भाला जोडणारा तालुक्यातील सेनगाव- कनेरगाव नाका रस्त्यावर पाच वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सवना गावाजवळ मराठवाडा विकास निधीतून दोन पुलाची कामे हाती घेतली होती; परंतु या दोन्ही कामांना निधी मिळाला नसल्याने संबंधित काम करणार्‍या एजन्सीने काम बंद केले. तब्बल पाच वर्ष काम रखडत पडल्याने दोन्ही पुलाच्या कामांना वाढीव दराने निधी मिळत नसल्याने एजन्सीने कामच सोडून दिल्याने पुलाच्या कामाची दैना झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यायी रस्त्यावरून जाताना वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या दोन्ही पुलाची रखडलेली कामे पुर्ण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला; परंतु सा.बं. विभागाचे बोटचेपे धोरण व लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष यामुळे कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. किमान विधानसभा निवडणुकीपुर्वी तरी पुलाचे काम पुर्ण करा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)सेनगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मोठ्या प्रमाणात रखडत पडल्याचे दिसत आहे सेनगाव-कनेरगाव नाका या महत्वाच्या राज्य रस्त्यावरील पुलाची कामे तब्बल पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडून आहेत मराठवाडा- विदर्भाला जोडणार्‍या सेनगाव- कनेरगाव नाका रस्त्यावर पाच वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सवना गावाजवळ विकासनिधीतून दोन पुलाची कामे हाती घेतली होती साधारणत: पाच वर्षापूर्वी हाती घेण्यात आलेल्या दोन्ही कामांना निधी मिळाला नसल्याने संबंधित काम करणार्‍या एजन्सीने पुलाचे कामच बंद केले दरवर्षी पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यायी रस्त्यावरून जाताना वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यंदाही ती स्थिती राहण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशी करीत आहेत