शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ते तालुका मुख्यालयाला जोडणारे रस्ते होणार तीन पदरी; ११२८ कोटींची कामे महिनाभरात सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:41 IST

जिल्हा ते तालुका मुख्यालयाला जोडणारे रस्ते तीन पदरी होणार आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे ११२८ कोटींची कामे अ‍ॅन्युटी- हायब्रीड (कंत्राटदाराच्या गुंतवणुकीचे टप्प्या-टप्प्याने बिल देणे) या योजनेंतर्गत करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : जिल्हा ते तालुका मुख्यालयाला जोडणारे रस्ते तीन पदरी होणार आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे ११२८ कोटींची कामे अ‍ॅन्युटी- हायब्रीड (कंत्राटदाराच्या गुंतवणुकीचे टप्प्या-टप्प्याने बिल देणे) या योजनेंतर्गत करण्यात येणार असून, बांधकाम विभागाने ७ निविदांपैकी ५ निविदा १९ जानेवारी रोजी उघडल्या आहेत. दोन कामांच्या फेरनिविदा मागवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २४५ कि़मी., तर जालना जिल्ह्यातील १३१ कि़मी. रस्ते तीन पदरी करण्यात येणार आहेत.

दोन पदर जड वाहनांसाठी तर उर्वरित रस्ता दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, असा दावा अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी केला. हायब्रीड अ‍ॅन्युटी या उपक्रमाला राज्यभरात औरंगाबादेत प्रतिसाद मिळाला आहे. महिनाभरात वर्कआॅर्डर होऊन कामे सुरू होतील. ३ कोटी रुपये प्रति कि़मी.पर्यंतचा खर्च होणार आहे.

१० मीटर रुंदीचे रस्ते डांबरीकरणातून केले जाणार आहेत. ३ पदरी रस्त्यांचे नियोजन असून त्यातील द्विपदरी भागातून जड वाहतूक जाईल, असे मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार आणि चव्हाण यांनी सांगितले. बांधकाम विभागाचा १५०० कोटींतून १३५० कि़मी. रस्त्यांची कामे करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.