शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

दैनिक वेतनावरील कामगारांना सहा महिने मिळाली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:42 IST

मनपाच्या दैनिक वेतनावरील २१२ कामगारांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळाली नव्हती. त्यांच्या प्रश्नाला लोकमतने नुकतीच वाचा फोडली होती.

औैरंगाबाद : मनपाच्या दैनिक वेतनावरील २१२ कामगारांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळाली नव्हती. त्यांच्या प्रश्नाला लोकमतने नुकतीच वाचा फोडली होती. त्याची दखल घेऊन अस्थापना विभागात दडपलेल्या फाईलवर सही होऊन मनपाचे २०४ आणि सातारा वॉर्डाचे ८ अशा एकूण २१२ कर्मचाºयांना ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

दैनिक वेतनावर काम करणाºया कर्मचाºयांकडून कामे केली जातात. ते नियमित कामेदेखील करीत असून, वेतन रखडल्याने त्यांना काटकसरीत जीवन जगावे लागत होते. ऐन दिवाळीतच या कर्मचाºयांच्या होणाºया घुसमटीवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्या कर्मचाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक मनपा प्रशासनाने केल्याने त्या कर्मचाºयांत आनंदाचे वातावरण पसरले आहे; परंतु दरवेळी वेतनाचा विषय काही तांत्रिक अडचणीमुळे रोखू नये, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सातारा-देवळाई वॉर्ड कार्यालय अधिकारी मनोहर सुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कर्मचाºयांचे काम सुरू असून, त्यांची रखडलेली आॅर्डर निघाल्याचे सांगण्यात आले. ६ महिन्यांची मुदतवाढ मिळालेली असून, अद्याप ती आॅर्डर टपालात असून पोहोचलेली नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद