शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्त्याचे काम रखडले; शेतकऱ्यांत संताप

By admin | Updated: June 24, 2014 00:11 IST

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावच्या पाणंद रस्त्यांना सन २०११ पासून प्रशासकीय मान्यता मिळून सुध्दा ते लाल फितीत अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावच्या पाणंद रस्त्यांना सन २०११ पासून प्रशासकीय मान्यता मिळून सुध्दा ते लाल फितीत अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.सन २०११ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व हे रस्ते गावांना जोडण्यासाठी पाणंद रस्त्यांची योजना राबवून अनेक कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. या योजनेमध्ये अनेक गावातील रस्ते हे रोहयोमधून करण्याचे ठरले होते. बऱ्याच रस्त्यांच्या कामाला गावोगाव सुरुवात सुध्दा करण्यात आली होती. परंतु मध्येच हे सर्व रस्ते अर्धवट स्थितीत पडून आहेत. आता हे रस्ते लोकवर्गणीतून तयार करा, असा सल्ला शासनाने दिल्याने व लोकवर्गणी भरण्यास कोणीच पुढे येत नसल्याने हे सर्व रस्ते शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु करावे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अक्षरश: चिखल तुडवत तारेवरची कसरत करावी लागते. या पाणंद रस्त्यांना तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन अर्धवट स्थितीत रखडलेले खडीकरणाचे कामांना मान्यता द्यावी, अशी मागणी सरपंच रघुनाथ कदम, विठ्ठल सवडे, दिगंबर सवडे, अवचितराव सवडे, श्रीराम उगले, शिवाजीराव बनकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)काम पूर्ण करण्याची मागणीसन २०११ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व हे रस्ते गावांना जोडण्यासाठी पाणंद रस्त्यांची योजना राबवून अनेक कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.