शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार विहिरींची कामे रखडली

By admin | Updated: March 26, 2016 00:54 IST

सितम सोनवणे , लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने

सितम सोनवणे , लातूरजिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीरींची कामे प्रामुख्याने सुरु करण्यात आली़ यामध्ये ७ हजार ४७५ सिंचन विहिरींना मान्यता देण्यात आली़ त्यातील ३ हजार ८५२ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत़ अद्यापही ३ हजार ६२३ विहिरींची कामे रखडली आहेत़ लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही़ परिणामी जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ पाण्यासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मैलोमैल पायपीट करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासनाच्या वतीने टंचाईच्या उपाययोजना म्हणून टँकर व विंधन विहीरींच्या अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे़टंचाईत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरींना मोठ्या प्रमाणात मान्यता देण्यात आली़ यामध्ये अहमदपूर तालुक्यात ९५१ विहिरींना मंजुरी दिली असून त्यापैकी ३४१ विहीरींची कामे पूर्ण तर ६१० विहीरींची कामे अद्यापही अपूर्ण आहेत़ तालुकानिहाय रखडलेली कामे अहमदपूर ६१०, औसा - ६६९, चाकूर - ३९९, देवणी - ४६५, जळकोट - २४०, लातूर - २३८, निलंगा -२९८, रेणापूर - २२६, शिरुर अनंतपाळ -१७०, उदगीर - ३०८ अशी ३ हजार ६२३ विहीरींंची कामे रखडली आहेत़