शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये एक महिला सुरक्षित

By admin | Updated: April 28, 2015 00:27 IST

जालना : नेपाळ व उत्तर भारतात झालेल्या भुकंपात अडकलेल्या व्यक्तींमध्ये जालन्यातील महिला शांताबाई कचरूलाल नवलखा (वय ६५, रा. महिको कॉलनी, जालना) यांचा समावेश असून

जालना : नेपाळ व उत्तर भारतात झालेल्या भुकंपात अडकलेल्या व्यक्तींमध्ये जालन्यातील महिला शांताबाई कचरूलाल नवलखा (वय ६५, रा. महिको कॉलनी, जालना) यांचा समावेश असून त्या सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून नेपाळमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मनोजकुमार कुंकुलोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मामी शांताबाई नवलखा या औरंगाबाद येथील नातेवाईक शशिकांत बोरा, त्यांच्या पत्नी तसेच जीपचालक हे जैन आचार्य महाश्रमणी यांच्या सेवेकरीता काठमांडू येथे गेलेले आहेत. सध्या ते सुखरूप असून त्यांच्याशी २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता संपर्क झाल्याची माहिती कुंकुलोळ यांनी दिली. शांताबाई व अन्य सदस्य सध्या ज्योती निवास जैन भवनजवळ काठमांडू येथे आहेत. त्यांना परतीकरीता कोणतेही साधन उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)