शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पाणी शेंदताना विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: April 6, 2016 00:42 IST

जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.मृत महिलेचे नाव प्रमिला शिवाजी जाधव, असे आहे. प्रङ्किला जाधव या दुपारी गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात आल्या होत्या. दुपारी विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढत असताना, तोल गेल्यामुळे त्या विहिरीत पडल्या. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर हा प्रकार शेतात असलेल्या नातेवाइकांच्या लक्षात आला. नातेवाइकांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.दरम्यान, माळशेंद्रा गावात पाणी समस्या अत्यंत तीव्र बनली आहे. गावातील महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी एक किलामीटर पायपीट करावी लागत आहे. शासकीय विहिरींचा पाणीपुरठा बंद असल्यामुळे गावात टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पाणीटंचाईमुळे अबालवृद्धांचे हाल सुरू आहेत. (वार्ताहर)जालना औरंगाबाद मार्गावरून जात असताना अज्ञात वाहनाने प्रमोद गुलाब शेलार (३० ) रा. हातवे बु. सनसवाडी ता. भोर जि. पुणे यांच्या वाहनावर धडक दिल्याने प्रमोद यांचा मृत्यू झाला. ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जालना औरंगाबाद मार्गावर घडली. उमेश रमेश जाधव यांच्या फिर्यादीवरून कलम २७९, ३०४ नुसार बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्सटेबल शेख करत आहेत. (प्रतिनिधी)