शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

पाणी शेंदताना विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: April 6, 2016 00:42 IST

जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.मृत महिलेचे नाव प्रमिला शिवाजी जाधव, असे आहे. प्रङ्किला जाधव या दुपारी गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात आल्या होत्या. दुपारी विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढत असताना, तोल गेल्यामुळे त्या विहिरीत पडल्या. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर हा प्रकार शेतात असलेल्या नातेवाइकांच्या लक्षात आला. नातेवाइकांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.दरम्यान, माळशेंद्रा गावात पाणी समस्या अत्यंत तीव्र बनली आहे. गावातील महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी एक किलामीटर पायपीट करावी लागत आहे. शासकीय विहिरींचा पाणीपुरठा बंद असल्यामुळे गावात टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पाणीटंचाईमुळे अबालवृद्धांचे हाल सुरू आहेत. (वार्ताहर)जालना औरंगाबाद मार्गावरून जात असताना अज्ञात वाहनाने प्रमोद गुलाब शेलार (३० ) रा. हातवे बु. सनसवाडी ता. भोर जि. पुणे यांच्या वाहनावर धडक दिल्याने प्रमोद यांचा मृत्यू झाला. ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जालना औरंगाबाद मार्गावर घडली. उमेश रमेश जाधव यांच्या फिर्यादीवरून कलम २७९, ३०४ नुसार बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्सटेबल शेख करत आहेत. (प्रतिनिधी)