शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

१०० कोटींच्या निविदांचा ‘विलंबकार’ कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:48 IST

१०० कोटींच्या रस्त्यांमध्ये मागील अनेक दिवसांमध्ये असंख्य विघ्न निर्माण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने तीन महिन्यांपूर्वी औरंगाबाद महापालिकेला रस्त्यांसाठी १०० कोटींचे अनुदान मंजूर केले. या निधीतून किती निविदा काढायच्या याचा निर्णय आयुक्तांनी घ्यावा, असा स्पष्ट निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी महापालिकेला दिला. त्यानंतरही निविदा काढण्यास प्रशासनाकडून विलंब लावण्यात येत आहे. नगरविकास विभागाचा अभिप्राय घेण्याचा विचार मनपाने सुरू केला आहे.१०० कोटींच्या रस्त्यांमध्ये मागील अनेक दिवसांमध्ये असंख्य विघ्न निर्माण झाले आहेत. महापौर बापूघडमोडे यांच्या कार्यकाळात रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होऊ नये यासाठी प्रशासन आणि काही पदाधिका-यांनी चंग बांधला आहे. मागील महिन्यातच शासनाने ३१ रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली. त्यानंतर निविदेच्या अटी व शर्थी ठरविण्यासाठी मनपा प्रशासनाने एक महिन्याचा वेळ वाया घालविला. सोबतच २५ कोटींच्या चार निविदा काढाव्यात किंवा नाही, या मुद्यावर खल सुरू झाला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांचा यावर अभिप्राय घेण्यात आला. सचिवांनी यासंदर्भात आयुक्तांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असा अभिप्राय दिला. त्यानंतरही मनपाने निविदा काढल्या नाहीत.भाजपच्या काही पदाधिका-यांनी सोमवारी तातडीने मुंबई गाठली. मंत्रालयातील संबंधित अधिका-यांनी १०० कोटींच्या निधीत अद्याप निविदा न काढल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आतापर्यंत कामे सुरू करायला हवी होती अशी सूचनाही त्यांनी पदाधिका-यांना केली. मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब गेल्यास परिणाम गंभीर होतील, असा इशाराही अधिकाºयांनी मनपा पदाधिका-यांना दिल्याचे कळते.विद्यमान महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपडसुरू आहे; मात्र मनपा प्रशासनयात अजिबात रस घेण्यास तयार नाही.