शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

जेव्हा आरटीओ अधिकारीच रस्त्यावर उतरतात; १२५ ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाई, ३४ लाखांचा दंड जमा

By संतोष हिरेमठ | Updated: August 25, 2022 19:05 IST

टॅक्स थकविण्यासह फिटनेस यासह विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.

औरंगाबाद : टॅक्स न भरता आणि नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या १२५ ट्रॅव्हल्सवर आरटीओ कार्यालयाने सलग तीन दिवस कारवाईचा बडगा उगराला. कारवाईसाटी स्वत: प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह २० निरीक्षक रस्त्यावर उतरले होते. तीन दिवसांत १२५ ट्रॅव्हल्सविरुद्ध केलेल्या कारवाईतून आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत ३४ लाख ६९ हजार ७८० रुपयांचा महसूल जमा झाला.

प्रादेशिक परिहवन अधिकारी संजय मेत्रेवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, मनिष दौंड यांच्यासह २० निरीक्षकांच्या पथकाने २३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाई सुरु केली. यामध्ये टॅक्स थकविण्यासह फिटनेस यासह विविध बाबींची पडताळणी करण्यात आली. यात २३ ऑगस्ट रोजी ४५ ट्रॅव्हल्स, दुसऱ्या दिवशी २४ ऑगस्ट रोजी ४३ ट्रॅव्हल्स आणि गुरुवारी ३७ ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या ट्रॅव्हल्सकडून जागेवरच टॅक्स भरून घेण्यात आला. बहुतांश बसमलकांनी लगेचच ऑनलाईन कर व चलान अदा करून गाड्या मार्गस्थ केल्या. परंतु काही मालकांनी कर भरणार नाही अशी भूमिका जाहीर केल्यामुळे अशा ट्रॅव्हल्स जप्त करून आरटीओ कार्यालयात उभ्या करण्यात आल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस