शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विकासात भाजपाचे योगदान काय?

By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST

लातूर : देशाच्या विकासाच्या इतिहासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे़ त्या तुलनेत भाजपाचे योगदान काय आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केला़

लातूर : देशाच्या विकासाच्या इतिहासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे़ त्या तुलनेत भाजपाचे योगदान काय आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केला़ दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नारायण राणे बुधवारी लातूर दौऱ्यावर होते़ मार्केट यार्डातील स्व़ दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ मंचावर आमदार अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आ़ त्रिंबक भिसे, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, महापौर अख्तर शेख, मोईज शेख, अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, एस़ आऱ देशमुख, आबासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती़ राणे म्हणाले, दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलने करण्यात येणार असून सर्वांनी सरकारशी संघर्ष करण्यासाठी तयार रहावे, असेही ते म्हणाले़ (अधिक वृत्त हॅलो २ वर)१९९९ ला विलासराव मुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता झालो़ शपथविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अवघ्या चार दिवसानंतर यवतमाळ येथे स्व़ जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम होता़ तिथे विलासराव देशमुख आणि मी निमंत्रित होतो़ अनावरणाच्या कार्यक्रमास पोहोचण्यास मला उशिर झाला़ तत्पूर्वी अनावरण झाले होते़ सर्वजण परतत असताना मी तिथे पोहोचलो़ तेव्हा देशमुख यांनी चला असे म्हणत, आपल्या वाहनात घेऊन मुख्यमंत्र्यांसाठी आरक्षित असलेल्या आसनावर बसविले़ विलासरावांच्या मनाचा मोठेपणा असा होता, असे नारायण राणे यांनी सांगितले़