शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

विकासात भाजपाचे योगदान काय?

By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST

लातूर : देशाच्या विकासाच्या इतिहासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे़ त्या तुलनेत भाजपाचे योगदान काय आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केला़

लातूर : देशाच्या विकासाच्या इतिहासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे़ त्या तुलनेत भाजपाचे योगदान काय आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केला़ दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नारायण राणे बुधवारी लातूर दौऱ्यावर होते़ मार्केट यार्डातील स्व़ दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ मंचावर आमदार अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आ़ त्रिंबक भिसे, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, महापौर अख्तर शेख, मोईज शेख, अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, एस़ आऱ देशमुख, आबासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती़ राणे म्हणाले, दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलने करण्यात येणार असून सर्वांनी सरकारशी संघर्ष करण्यासाठी तयार रहावे, असेही ते म्हणाले़ (अधिक वृत्त हॅलो २ वर)१९९९ ला विलासराव मुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता झालो़ शपथविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अवघ्या चार दिवसानंतर यवतमाळ येथे स्व़ जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम होता़ तिथे विलासराव देशमुख आणि मी निमंत्रित होतो़ अनावरणाच्या कार्यक्रमास पोहोचण्यास मला उशिर झाला़ तत्पूर्वी अनावरण झाले होते़ सर्वजण परतत असताना मी तिथे पोहोचलो़ तेव्हा देशमुख यांनी चला असे म्हणत, आपल्या वाहनात घेऊन मुख्यमंत्र्यांसाठी आरक्षित असलेल्या आसनावर बसविले़ विलासरावांच्या मनाचा मोठेपणा असा होता, असे नारायण राणे यांनी सांगितले़