शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आम्ही डॉक्टर, सैनिक नाही; घाटीत बाऊंसर नियुक्त करण्याची निवासी डॉक्टरांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 12:11 IST

घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देघाटीत १२ नोव्हेंबर रोजी मेडिसिन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाणीची घटना होती पाच महिन्यांत बुधवारी रात्री दुसरी घटना घडली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली.

घाटीत १२ नोव्हेंबर रोजी मेडिसिन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाणीची घटना घडली होती. पाच महिन्यांत बुधवारी रात्री दुसरी घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दिवसभरात निवासी डॉक्टरांच्या जवळपास वीस बैठका झाल्या. अधिष्ठातांच्या कक्षात आयोजित बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसमोर अनेक धक्कादायक बाबी निवासी डॉक्टरांनी उघड केल्या. पोलिसांत तक्रार दिल्यास जीवितास धोका वाटतो. त्यामुळे यावेळी तक्रार दिली जाणार नाही. प्रशासनाने कारवाई करण्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली. 

धक्काबुक्की होत असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रमुखांची बदली करण्यात यावी, बाऊंसर नियुक्त करावे, अशी मागणी केली. डॉक्टरांवर हल्ले होत असताना आता एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहिली जात आहे, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.

आम्ही डॉक्टर, सैनिक नाहीनोव्हेंबरमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतरही काहीही सुधारणा झालेली नाही. आम्ही डॉक्टर आहोत, सैनिक नाही. त्यामुळे नातेवाईकांकडून धोका वाटला तर यापुढे पळून जाऊ. आंदोलन केल्याने वरिष्ठ डॉक्टर तंबी देत आहेत, असेही निवासी डॉक्टर म्हणाले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं