शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

५ दिवस पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: October 20, 2016 01:43 IST

औरंगाबाद : दिवाळीत औरंगाबादकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मनपा प्रशासन गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून २४ तासांचे शटडाऊन घेणार आहे

औरंगाबाद : दिवाळीत औरंगाबादकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मनपा प्रशासन गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून २४ तासांचे शटडाऊन घेणार आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान पाच दिवसांचा अवधी लागणार आहे. मनपाने शटडाऊनची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती.तीन महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा नेमका कोणाकडे आहे, हेच कळायला मार्ग नाही. समांतर जलवाहिनीच्या ठेक्याचा वाद न्यायालयात सुरू आहे. आज पाणीपुरवठा कंपनीकडे तर दुसऱ्या दिवशी मनपाकडे असतो. कंपनी व मनपाच्या भांडणात सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेक वसाहतींना नियोजित वेळी आणि नियोजित दिवशी पाणीच मिळायला तयार नाही. वेदांतनगर, ज्युबिली पार्क, मोंढानाका येथे मोठे लिकेज निर्माण झाले आहेत. दुरुस्तीचे काम मनपा आणि कंपनी करायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी सिडको-हडकोतील नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन दिवाळीत तरी पाणीपुरवठा सुरळीत ठेवा, अशी मागणी केली. त्यानंतर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पाणीपुरवठ्यात लक्ष घालणे सुरू केले. दिवाळीत पाणीपुरवठ्याची एकही तक्रार येणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.