शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

५ दिवस पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: October 20, 2016 01:43 IST

औरंगाबाद : दिवाळीत औरंगाबादकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मनपा प्रशासन गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून २४ तासांचे शटडाऊन घेणार आहे

औरंगाबाद : दिवाळीत औरंगाबादकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मनपा प्रशासन गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून २४ तासांचे शटडाऊन घेणार आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान पाच दिवसांचा अवधी लागणार आहे. मनपाने शटडाऊनची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती.तीन महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा नेमका कोणाकडे आहे, हेच कळायला मार्ग नाही. समांतर जलवाहिनीच्या ठेक्याचा वाद न्यायालयात सुरू आहे. आज पाणीपुरवठा कंपनीकडे तर दुसऱ्या दिवशी मनपाकडे असतो. कंपनी व मनपाच्या भांडणात सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेक वसाहतींना नियोजित वेळी आणि नियोजित दिवशी पाणीच मिळायला तयार नाही. वेदांतनगर, ज्युबिली पार्क, मोंढानाका येथे मोठे लिकेज निर्माण झाले आहेत. दुरुस्तीचे काम मनपा आणि कंपनी करायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी सिडको-हडकोतील नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन दिवाळीत तरी पाणीपुरवठा सुरळीत ठेवा, अशी मागणी केली. त्यानंतर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पाणीपुरवठ्यात लक्ष घालणे सुरू केले. दिवाळीत पाणीपुरवठ्याची एकही तक्रार येणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.