शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टेंभापुरी मध्यम प्रकल्पातून दहा वर्षांनंतर सुटणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:03 IST

टेंभापुरी मध्यम प्रकल्पाचा तालुक्यातील २३ गावांमधील ४७८४ हेक्टर क्षेत्राला फायदा होतो. मात्र, मागील दहा वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे धरणात ...

टेंभापुरी मध्यम प्रकल्पाचा तालुक्यातील २३ गावांमधील ४७८४ हेक्टर क्षेत्राला फायदा होतो. मात्र, मागील दहा वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे धरणात पाणीच आले नव्हते. यामुळे लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळाचा सामना करावा लागला होता. २१.२७ दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असलेला हा मध्यम प्रकल्प यंदा शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी पाणी सुटेल, या भरवशावर उन्हाळी पिकांची लागवड केलेली आहे. यावर्षी मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढली असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी कांदा, कलिंगड, खरबूज आदी पिकांसाठी पाण्याची आवश्यकता होती. यामुळे त्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन पोटचाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली असून गुरुवारी उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे प्रकल्प अभियंता राजेंद्र खापर्डे यांनी सांगितले.

चौकट

तीन दिवस सुरू राहणार आवर्तन

टेंभापुरी प्रकल्पातून सोडले जाणारे आवर्तन हे ८ ते ११ एप्रिलदरम्यान सुरू राहणार आहे. सुरुवातीला ५० क्यूसेसने विसर्ग होणार असून नंतर पाण्याचा वेग वाढविला जाणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर पाणी सुटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

फोटो : दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच भरलेले टेंभापुरी धरण.

070421\jayesh nirpal_img-20210407-wa0059_1.jpg

दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच भरलेले टेंभापूरी धरण.