शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हिंगोलीतही पाणी अपव्यय

By admin | Updated: April 23, 2016 23:54 IST

हिंगोली : दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा होत आहे.

हिंगोली : दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील पाण्याच्या अपव्ययाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.हिंगोलीत चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासाठी तेवढी ओरड नाही. नवीन जलवाहिनी टाकूनही अनेक भागात पुरेसे पाणी नाही. जुन्या वाहिनीवर पाणीपुरवठा होणाऱ्या भागात गळतीत लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आदर्श महाविद्यालय परिसरात नेहमी या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अकोला रोडवर दोन-तीन ठिकाणी गळती होत आहे. नारायणनगर परिसरातही अधूनमधून असे चित्र पहायला मिळते. सिद्धार्थनगरातही असाच प्रकार घडत आहे. एवढेच काय तर हिंगोलीला सिद्धेश्वरहून येणाऱ्या वाहिनीचे व्हॉल्व्हही ठिकठिकाणी गळत आहेत. त्यावर अनेकजण पाणी भरताना दिसतात. त्यामुळे नगरपालिकेने या सर्व प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.शहराच्या नजीकच्या भागात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असताना दुसरीकडे शहरात मात्र अशाप्रकारे पाणी वाया जात आहे. नजीकच्या खेड्यांतही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंधारवाडी, बळसोंडमध्ये गंभीर चित्र आहे. कारवाडी, सुराणानगर आदी भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. हिंगोलीकरांना सध्यातरी ही वेळ आली नसली तरीही पाणी वापराबाबत सजग राहावे लागणार आहे. नळांना तोट्या बसविणेही तेवढेच गरजेचे आहे. सिद्धेश्वरचे पाणीही जोत्याखाली गेल्यातच जमा आहे. येलदरी तर अगोदरच जोत्याखाली गेलेले आहे.