शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

२४ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST

वाशी : यंदा पावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोतातील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे़ शहरासह ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे़

वाशी : यंदा पावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोतातील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे़ शहरासह ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे़ तालुक्यातील २४ गावांना जलस्त्रोत अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़तालुक्यातील बनगरवाडी, विजोरा, घाटपिंपरी, पारगाव, जानकापूर, पिंपळगावलिंंगी, दहिफ ळ व खानापूर या गावाना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ सोनेगाव, सारोळा - वाशी, बनगरवाडी, विजोरा, कवडेवाडी, लाखनगाव, इंदापूर, दहिफळ, जेबा इ. ठिकाणी अधिग्रहण करण्यात आले आहे़ वाशी शहरासह केळेवाडी, कन्हेरी, पारडी या गावांना भूम तालुक्यातील वंजारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ या प्रकल्पात सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. इंदापूर, तेरखेडा व नांदगाव या गावांना नांदगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. या प्रकल्पात मुबलक साठा आहे. वंजारवाडी प्रकल्पातील पाणी कमी झाले तर नांदगाव प्रकल्पातील पाणी वंजारवाडी प्रकल्पात सोडल्यास वाशी व भूम तालुक्याची तहान भागेल एवढे पाणी दोन्ही प्रकल्पात आहे़उत्पन्न वीजबिलातवाशी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायत जे उत्पन्न मिळते ते सर्व वीज बिल भरण्यासाठीच खर्च होत आहे. महिन्याकाठी लाईटबिलाचा भरणा केला नाही तर लगेचच वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते.