शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रांजणगावात पाणी पुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:44 IST

रांजणगाव शेणपुंजी येथील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

सध्या गावातील मंगलमूर्ती कॉलनी, हरिओमनगर या भागात चार ते पाच तर भारतनगर, ऋषिकेशनगर व जुन्या गावात दोन दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. गावात बहुतांश कामगारवर्ग वास्तव्यास असून, कंपनीतून काम केल्यानंतर नागरिकांना पाण्यासाठी उशिरापर्यंत जागरण करावे लागत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याकडे तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अनेक वसाहतींतील नागरिक टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवित आहेत. या भागातील जलसाठेही दुषीत झालेले असल्यामुळे हातपंप व बोअरचे पाणीही आरोग्यास अपायकारक असल्यामुळे या पाण्याचा वापर नागरिक करीत नाही.

येथील ग्रामपंचायत सक्षम असूनही गावात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संघराज धम्मकिर्ती, अमृत डोंगरदिवे, संजय खणके, सय्यद जमील, रवी पवार, प्रकाश ससाणे आदींनी दिला आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात