शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

पाणीटंचाईचा मंत्रालयीन पथकाने घेतला आढावा

By admin | Updated: April 28, 2015 00:28 IST

जालना : जिल्ह्यात टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा मंत्रालयीन समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला

जालना : जिल्ह्यात टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा मंत्रालयीन समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. टंचाई निवारणार्थ आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव तातडीने या समितीमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत, कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटणी, सहाय्यक राम साबणे यांचा समावेश होता. यावेळी बोलताना उपसचिव महेश सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करताना टँकरद्वारे पाणीपुरवठा ही सर्वात शेवटची उपाययोजना असून आवश्यकता असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. तसेच पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात. टंचाई निवारणार्थ आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव मंत्रालयास पाठविले नसतील तर ते तातडीने पाठविण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी या बैठकीस केल्या. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, परतूरचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, अंबडचे श्रीमंत हरकर, तहसीलदार छाया पवार, महेश सावंत, बालाजी क्षीरसागर, ज्योत्स्ना धुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी पथकास जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देऊन उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. ४तसेच जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांनी मंत्रालयीन पथकास पॉवर पॉर्इंट प्रेझेटेशनद्वारे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, गावांची संख्या, गावे, जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये उपलब्ध पाणीसाठा, नवीन विंधन विहिरी घेणे, विहिरींची विशेष दुरूस्ती, नळयोजना, तात्पुरती पूरक नळयोजना त्याचबरोबर आवश्यक असलेल्या निधीची माहिती दिली.