शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

जलशुद्धीकरण योजना १७ वर्षांपासून रखडली

By admin | Updated: September 12, 2014 00:07 IST

धर्माबाद : शहराला एक दिवसाआड पाणी मिळत असले तरीही ते गढूळ, दुर्गंधी पाणीपुरवठा होत असल्याने धर्माबादकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे़

धर्माबाद : शहराला एक दिवसाआड पाणी मिळत असले तरीही ते गढूळ, दुर्गंधी पाणीपुरवठा होत असल्याने धर्माबादकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे़ येथील जलशुद्धीकरण योजना १७ वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असून नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे़इळेगाव गोदावरी नदीपात्रातून धर्माबाद शहराला पाणीपुरवठा होत असून येथील रत्नाळी, बाळापूर व धर्माबाद शहराची लोकसंख्या ४० हजाराच्या वर आहे़ सध्या गोदावरी पात्रात पाणी कमी असल्याने एक दिवसाआड पाणी मिळत आहे़ पण हे पाणी गढूळ, दुर्गंधीयुक्त असल्याने पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्यांचे आरोग्य धोकयात येत आहे़ ज्यांच्याकडे पैसा आहे ते नागरिक फिल्टरचे पाणी वापरतात, परंतु जे गरीब नागरिक आहेत ते गढूळ पाणी पिवून आपली तहान भागवत आहेत़ नगरपालिकेने ८०० रुपयांऐवजी १२०० रुपये नळपट्टी लावून जनतेला गढूळ पाणी देत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे़ जलशुद्धीकरण योजना १७ वर्षापासून रेंगाळली आहे़ ही योजना चालू केली तर जनतेला शुद्ध पाणी मिळेल़ (वार्ताहर)