शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

नांदूरमधमेश्वरचे पाणी गंगापूर हद्दीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:05 IST

नांदूरमधमेश्वर कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. याचा फायदा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी होणार आहे. ४ फेब्रुवारीला सकाळी नांदूरमधमेश्वर ...

नांदूरमधमेश्वर कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. याचा फायदा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी होणार आहे. ४ फेब्रुवारीला सकाळी नांदूरमधमेश्वर येथून सुरुवातीला २०० क्यूसेक विसर्गाने कालव्यात पाणी सोडण्यात आले. नंतर हा विसर्ग वाढविण्यात येऊन ८०० क्यूसेक करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत गंगापूर तालुक्याच्या हद्दीत पाणी दाखल झाले, असे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी सांगितले.

नांदूरमधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ४९ गावे, गंगापूर तालुक्यातील ४६ व कोपरगाव तालुक्यातील गावे असून, गावांना सिंचनासाठी कालव्यातून पाणी मिळणार आहे. तिन्हीही तालुक्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी सिंचनाचा फायदा होणार आहे. वितरिका क्रमांक १ ते २६ द्वारे हे पाणी पायथा ते माथा पद्धतीने सोडण्यात येणार आहे. साधारणतः २४ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याने ४५ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार आहे.