शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पाण्यासाठी घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 23:37 IST

खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शिवपूर वस्तीत पंधरा दिवसांपासून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद आहे.

खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शिवपूर वस्तीत पंधरा दिवसांपासून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे रहिवाशांना भटकंती करावी लागत असून, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर घागरमोर्चा काढण्यात आला. खामसवाडी गावच्या पाणीपुरवठ्यासाठी जुनी एक टाकी आणि दोन विहिरी उपलब्ध आहेत. परंतु, वाढती लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध स्त्रोत अपुरे पडत असल्याने येथे नव्वद लाख रुपये खर्चून जलस्वराज योजना राबविण्यात आली. यातून शिवपूर येथे स्वतंत्र टाकी बांधण्यात आली. सध्या येथे पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. पाणीटंचाईला कंटाळून शनिवारी या भागातील महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंच सुमन कोकणे यांनी दोन दिवसात जलवाहिनीची दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)