शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

गरज मूलस्थानी जलसंधारणाची

By admin | Updated: September 9, 2015 00:04 IST

बीड : गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात अवर्षणाची स्थिती आहे. पावसाचे पाणी जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारणाची भौतिक उपचार पद्धती

बीड : गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात अवर्षणाची स्थिती आहे. पावसाचे पाणी जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारणाची भौतिक उपचार पद्धती करून याची प्रात्यक्षिके पेरणी दरम्यान राबविल्यास जलसंधारणाचा फायदा होणार आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रावर पाण्याची उपलब्धता जास्तीत जास्त टिकून राहण्यास मदत होणार आहे. पावसावर अवलंबून असणारी पिके व विविध प्रकारची झाडे, वनस्पती वाढीसाठी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून वनस्पतीच्या मुळाशी पुरवून पिके वाढविण्यासाठी त्याचा वापर करून उत्पादनासाठी उपयोग होणार आहे. परतीच्या पावसाचे मूलस्थानी जलसंधारण केल्यास जमिनीची ३० ते ४० टक्के धूप थांबते. १७ ते ३४ टक्क्याने उत्पादनात वाढ होते. कापसासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांकरिता ही पद्धत उपयोगी आहे. पावसाळ्याच्या शेवटी ओलाव्याची शाश्वती वाढून मूलस्थानी जलसंधारणामुळे ओलावा टिकून राहतो. तसेच जमिनीची पाणी धारण क्षमता वाढून निचरा होतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने, कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड, एस. व्ही. तळेकर, कीड नियंत्रक संतोष घसिंग यांनी केले आहे. (प्रतिनिधी)