शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

गरज मूलस्थानी जलसंधारणाची

By admin | Updated: September 9, 2015 00:04 IST

बीड : गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात अवर्षणाची स्थिती आहे. पावसाचे पाणी जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारणाची भौतिक उपचार पद्धती

बीड : गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात अवर्षणाची स्थिती आहे. पावसाचे पाणी जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारणाची भौतिक उपचार पद्धती करून याची प्रात्यक्षिके पेरणी दरम्यान राबविल्यास जलसंधारणाचा फायदा होणार आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रावर पाण्याची उपलब्धता जास्तीत जास्त टिकून राहण्यास मदत होणार आहे. पावसावर अवलंबून असणारी पिके व विविध प्रकारची झाडे, वनस्पती वाढीसाठी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून वनस्पतीच्या मुळाशी पुरवून पिके वाढविण्यासाठी त्याचा वापर करून उत्पादनासाठी उपयोग होणार आहे. परतीच्या पावसाचे मूलस्थानी जलसंधारण केल्यास जमिनीची ३० ते ४० टक्के धूप थांबते. १७ ते ३४ टक्क्याने उत्पादनात वाढ होते. कापसासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांकरिता ही पद्धत उपयोगी आहे. पावसाळ्याच्या शेवटी ओलाव्याची शाश्वती वाढून मूलस्थानी जलसंधारणामुळे ओलावा टिकून राहतो. तसेच जमिनीची पाणी धारण क्षमता वाढून निचरा होतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने, कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड, एस. व्ही. तळेकर, कीड नियंत्रक संतोष घसिंग यांनी केले आहे. (प्रतिनिधी)