शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी प्रक्रिया शेतीसाठी वरदान ठरेल

By admin | Updated: June 5, 2016 00:34 IST

जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या हेतूने कृतीशिल आहेत. राज्यातील देवस्थाने, पवित्र नद्या, यांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे

जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या हेतूने कृतीशिल आहेत. राज्यातील देवस्थाने, पवित्र नद्या, यांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. ५ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या पर्यावरण दिन व लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित पर्यावरण सप्ताहाचे औचित्य साधून शासन व उद्योगपतींच्या सहभागातून जालना शहर व कुंडलिका नदी परिसरातील एक कोटी निरुपयोगी पाणी एकत्र करुन त्यावर प्रक्रि या करुन ते पाणी ग्रामीण भागातील शेतीला वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी व शासकीय विश्रामगृह ४८८ येथे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व व्यवस्थापन याबाबत उद्योगपती व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधींची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, उद्योगपती राम भोगले, विवेक देशपांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, विलास नाईक, भाऊसाहेब कदम, गोपाळराव बोराडे, घनश्याम गोयल, सुनिल रायठठ्ठा, किशोर अग्रवाल, विरेंद्र धोका उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शहरातील प्रक्रिया केलेले सांडपाणी परिसरातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयुक्त असून, अशा प्रकारचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी तात्काळ जिल्हाधिकारी यांना याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत राम भोगले यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)