शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टच्या ग्रीन फिल्डवर वक्फचा आक्षेप

By admin | Updated: November 28, 2015 00:47 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नक्षत्रवाडी येथे ग्रीन फिल्ड तयार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या कामासाठी मनपा ५५० एकर जागा ताब्यात घेणार आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नक्षत्रवाडी येथे ग्रीन फिल्ड तयार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या कामासाठी मनपा ५५० एकर जागा ताब्यात घेणार आहे. या भागातील काही जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची असून, आमच्या एनओसी शिवाय कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, असे पत्र शुक्रवारी वक्फ बोर्डाच्या सीईओ नाहीद पटेल यांनी मनपा आयुक्तांना पाठविले. त्यामुळे मनपाचे संकट तूर्त वाढले आहे.नक्षत्रवाडी परिसरात एकूण ५५० एकर जागा उपलब्ध आहे. हा परिसर डीएमआयसी, वाळूज औद्योगिक वसाहतीला लागून आहे. या भागात ग्रीन फिल्ड विकासाला वाव असल्याने परिसराची निवड करण्यात आली आहे. मनपाने यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव अजून केंद्र शासनाला सादर केलेला नाही. नक्षत्रवाडी किंवा चिकलठाणा या दोन्हीपैकी एका ठिकाणची निवड करण्यात येणार असल्याचे मनपाने म्हटलेआहे. नागरिकांची मते जाणूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी वक्फ बोर्डाच्या सीईओ नाहीद पटेल यांनी मनपा आयुक्तांना एक पत्र पाठविले आहे.या पत्रात पटेल यांनी म्हटले आहे की, कांचनवाडी येथील वक्फ मालमत्ता मशीद, दर्गाह, कब्रस्तान, आशूरखाना आदींसाठी आहे. सर्व्हे नं. ७ मध्ये ६ एकर १४ गुंठे, नक्षत्रवाडी येथे गट क्र. ६५ मध्ये २४ एकर २ गुंठे जमीन आहे.शासनाच्या सार्वजनिक उपक्रमासाठी जागा अधिग्रहित करायची असल्यास वक्फ बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. एनओसी मिळाल्याशिवाय वक्फची मालमत्ता स्मार्टमध्ये गृहीत धरण्यात येऊ नये, असेही पत्रात म्हटले आहे.