शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

प्रतीक्षा संपणार; औरंगाबादहून १ जुलैपासून सुरु होणार विमानांचे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:48 IST

औरंगाबादपेक्षा जास्त रुग्णसंख्या असूनही पुण्यातून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे

ठळक मुद्दे शहराची विमानसेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.विमानसेवा सुरु न झाल्याने उद्योजक जगतातून टीका

औरंगाबाद : औरंगाबादहून १ जुलैपासून विमानांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. त्यामुळे शहराची विमानसेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे.  औरंगाबादहून जुलैपासून विमानांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली आहे.  मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे आणि तेव्हापासून विमानसेवा बंद आहे. मुंबईसह विविध शहरांतून २५ मेपासून विमानांचे उड्डाण सुरू करण्यात आले आहे.

औरंगाबादपेक्षा जास्त रुग्णसंख्या असूनही पुण्यातून विमानसेवा सुरू करण्यात आली; परंतु औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. याविषयी उद्योजकांनी टीकाही केली; परंतु विमानसेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. १ जुलैपासून विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती डी.जी. साळवे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ