शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

मतविभागणीच ठरली पराभवास कारणीभूत

By admin | Updated: November 16, 2014 00:36 IST

जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्याने मतविभागणीचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला.

जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्याने मतविभागणीचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. त्यामुळे भोकरदनची जागा गमवावी लागली तर बदनापूरला शर्थीचे प्रयत्न करूनही पराभव स्वीकारावा लागला, असा सूर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीतून उमटला. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये माजी खासदार अ‍ॅड. अंकुशराव टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, आ. राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, राजेश राऊत, एकबाल पाशा, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, बाळासाहेब तनपुरे, गोविंदभाऊ राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. अंकुशराव टोपे म्हणाले की, घनसावंगी मतदारसंघात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने विरोधी पक्षांनी फारसा जोर लावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांना मतदारांनी नाकारले व राजेशभैय्या यांना निवडून दिले. भोकरदन व बदनापूरमध्ये पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मते मिळविली. आ. टोेपे म्हणाले की, मतविभागणीचा फटका बसल्यामुळेच जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. परंतु आता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याची गरज आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आ. चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, एकबाल पाशा आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. या बैठकीस जयमंगल जाधव, जिजाबाई जाधव, गणेश आर्दड, जयाजी देशमुख, विश्वंभर भुतेकर, मनोज मरकड, अ‍ॅड. संजय काळबांडे, संजय दाड, रमेशचंद्र तवरावाला आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)