शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द;आयोजनासाठी कमी कालावधी असल्याने निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:52 IST

९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.

ठळक मुद्देप्रशासन : आॅक्टोबरमध्ये महोत्सवाचा मानस

औरंगाबाद : बहुचर्चित वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द करण्यात आला असून, आॅक्टोबर २०१८ मध्ये हा महोत्सव घेण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सूतोवाच केले. गुरुवारी ५ इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्यांसोबत आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांचे सादरीकरण पाहिले. तसेच महोत्सव आयोजन समिती सदस्य, जिल्हा प्रशासन, एमटीडीसी, मनपा अधिका-यांशी चर्चा केली. आयुक्त डॉ.भापकर यांनी सांगितले, शासनाकडून मिळणा-या निधीचा काही मुद्दा नाही. ९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.

जिल्हाधिकारी म्हणाले...महोत्सव आयोजनाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एमटीडीसीचा हा महोत्सव आहे. पर्यटक येण्यासाठी सप्टेंबर ते फेबु्रवारी हा काळ असतो. फेबु्रवारीमध्ये स्थानिक नागरिकांसाठीच आयोजन केल्यासारखे होईल. विदेशी पर्यटक आल्यास महोत्सवाचे मार्केटिंग जगभर होईल. तसेच जानेवारी ते मार्च हा काळ महसूल प्रशासनासाठी वसुलीचा असतो. विभागीय यंत्रणादेखील महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी तत्पर असते. तर जिल्हा प्रशासनावरही तीच कामे असतात. त्यामुळे चांगले नियोजन करून हा महोत्सव घेण्याचे ठरले आहे.