शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

वाळूज-कमळापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:18 IST

अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करीत वाळूज-कमळापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना स्टीलचा वापर करण्याच्या मागणीसाठी काम नागरिकांनी बंद पाडले.

वाळूज महानगर : अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करीत वाळूज-कमळापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना स्टीलचा वापर करण्याच्या मागणीसाठी काम नागरिकांनी बंद पाडले. त्यामुळे परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाळूज ते कमळापूर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराकडून काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसार होत नसल्याचा आरोप करुन ते बंद पाडले. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी नागरिकांना अंदाज पत्रकाची प्रत दाखवत सदरील काम सुरु ठेवण्याची विनंती केली. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ठेकेदाराला अखेर हे काम बंद करावे लागले. आता हे काम पुन्हा कधी सुरु होणार आणि पूर्णत्वाकडे केव्हा जाणार, असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

आठवडाभरापासून रस्त्याचे काम बंद असल्याने खडी व डब्बर अजूनही काही ठिकाणी तशीच पडून आहे. शिवाय रामराई टी पॉइंटपासून कमळापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंथरलेली खडी तशीच आहे. अर्धवट रस्ता झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे झाले आहेत. शिवाय पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे गावातील नागरिकांसह कमळापूर, रांजणगाव, रामराई आदी परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकWalujवाळूज