शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पोलीस ठाण्यात होणार व्हिजिटर मॅनेजमेंट; येणाऱ्या प्रत्येकाची राहणार नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 19:24 IST

कामानिमित्त पोलीस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची छायाचित्रासह संगणकात नोंद घेतली जात आहे.

ठळक मुद्देशहरातील पोलीस ठाण्यांत येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची नोंद घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

औरंगाबाद : कामानिमित्त पोलीस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची छायाचित्रासह संगणकात नोंद घेतली जात आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील सर्वच ठाण्यांत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. यांतर्गत शहरातील पोलीस ठाण्यांत येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची नोंद घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

शहरातील कोणत्याही ठाण्यात गेल्यानंतर प्रथम तेथील स्वागत कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांकडे तुमचे नाव सांगावे लागेल. एवढचे नव्हे तर संगणकाशी जोडण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे तुमचे छायाचित्रेही घेतली जाणार आहेत. शहरातील काही पोलीस ठाण्यांत सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू झाली. तक्रार देण्याकरिता अथवा अन्य कोणत्याही कामासाठी पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने पोलिसांना दिले. त्यानुसार शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांत आता स्वागतकक्ष उभारण्यात येत आहे. 

याविषयी पोलीस आयुक्त  म्हणाले की, व्हिजिटर मॅॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची तक्रार घेण्यात आली अथवा नाही, पोलिसांकडून त्यांचे समाधान झाले अथवा नाही, याबाबतची नोंदही एका कॉलममध्ये घेतली जाणार आहे. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादState Governmentराज्य सरकार