शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘वारी लालपरीची’तून उलगडला ‘एसटी’चा इतिहास अन् वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:14 IST

एसटी महामंडळातर्फे गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकावर आयोजित केलेल्या ‘वारी लालपरीची’ या प्रदर्शनाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : एसटी महामंडळातर्फे गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकावर आयोजित केलेल्या ‘वारी लालपरीची’ या प्रदर्शनाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘एसटी’चा इतिहास, विविध रूपे आणि कालानुरूप झालेला बदल प्रवाशांसमोर उलगडला.

एसटी मंडळ आणि बस फॉर अस फाऊंडेशनतर्फे राज्यात २२ जुलैपासून ‘वारी लालपरीची’ हे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. औरंगाबादेत प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया, यंत्र अभियंता (चालन) किशोर सोमवंशी, वरिष्ठ सुरक्षा दक्षता अधिकारी माणिकराव केंजळे, बद्रीप्रसाद मांटे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अंबादास घोडके, साहेबराव कसबे, लक्ष्मीकांत गवारे, तेजराव बुद्धेवार, योगेश गिते, ललित शहा, किशोर बत्तीसे आदींची उपस्थिती होती.

लाल साधी बस, लालपरी ते शिवशाही बसचे मॉडेल्स प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. ‘एसटी’मधील अंतर्गत बांधणी, विविध मार्गांवरील त्यांचा प्रवास, एसटी महामंडळाकडून दिल्या जात असलेल्या सेवांची माहिती देण्यात आली आहे.

विशेषत: गेल्या पाच वर्षांत ‘एसटी’मध्ये झालेले बदल यातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. २६ जुलै रोजी वेरूळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान नागरिकांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ