शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आगामी २० वर्षे नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य; डॉक्टरांनी त्यांचा योग्य प्रमाणात वापर करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:15 IST

मागील १० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविके बनलेली नाहीत आणि आगामी २० वर्षेही नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध प्रतिजैविकांचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणातच करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रतिजैविकांमुळे आजारांतून बाहेर पडण्यासाठी मोठे पाऊल पडलेसततच्या आणि अतिवापरामुळे अनेक आजारांमध्ये प्रतिजैविकांचा परिणाम दिसून येत नाही.

औरंगाबाद : मागील १० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविके बनलेली नाहीत आणि आगामी २० वर्षेही नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध प्रतिजैविकांचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणातच करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले.

शहरात रविवारी ‘अ‍ॅन्टिमायक्रोबियल स्टिवरशिप’ यासंदर्भात कार्यशाळा झाली. यानिमित्त कमलनयन बजाज रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आलोक श्रीवास्तव, डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयाचे संचालक डॉ. राहुल पंडित, डॉ. कपिल झिरपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा डॉ. श्रीवास्तव म्हणाले, १९४२ मध्ये प्रतिजैविकांचा शोध लागला. प्रतिजैविकांमुळे आजारांतून बाहेर पडण्यासाठी मोठे पाऊल पडले; परंतु सततच्या आणि अतिवापरामुळे अनेक आजारांमध्ये प्रतिजैविकांचा परिणाम दिसून येत नाही. जीवाणूंच्या संरचनेत बदल झाला आहे. तुलनेत नव्या प्रतिजैविकांची निर्मिती झालेली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकेत २००९ मध्येच प्रतिजैविकांच्या वापरासंदर्भात जनजागृती सुरू झाली. अशीच जागृती भारतातही होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, बाह्यरुग्ण विभाग ते ‘आयसीयू’ अशा सर्व ठिकाणी रुग्णांना प्रतिजैविके दिली जातात. तेव्हा ती देणे गरजेचे आहे का, याचा विचार करून योग्य प्रमाणात प्रतिजैविके दिली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नयेत; परंतु औषधी दुकानांमध्ये जाऊन सर्रास प्रतिजैविके घेतली जातात. ते थांबले पाहिजे. त्यासाठी डॉक्टर, फार्मासिस्ट आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. डॉ. पंडित म्हणाले, प्रतिजैविकांच्या योग्य वापरासाठी मराठवाड्यात प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी डॉक्टरांनी आता पुढाकार घेतला आहे. 

प्रिस्क्रिप्शनची बंधने पाळावीतशासनाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर काही बंधने आणली आहेत. औषधी लिहिताना दिनांक, औषधी घेण्याचा कालावधी हे बंधनकारक केले आहे. औषधी दुकानांवर जुन्या प्रिस्क्रिप्शनवर औषधी देता कामा नये. प्रतिजैविकांच्या नियंत्रित वापरासाठी या बंधनांचे पालन महत्त्वपूर्ण ठरेल, असे डॉ. झिरपे यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधंdoctorडॉक्टर