शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अवकाळी, गारपिटीचा फटका ! मराठवाड्यात १६ हजार हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 20:28 IST

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ व १९ फेबुवारी रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशासनाकडे मदतीचा अहवाल पुढच्या आठवड्यात

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ व १९ फेबुवारी रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. १६ हजार हेक्टवरील रबी पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे दिसत असून, मदत मागणीसाठी पुढच्या आठवड्यात शासनाकडे अंतिम अहवाल पाठविण्यात येणार आहे. फळबागा आणि बागायती क्षेत्रफळाचा नुकसानीत समावेश आहे.

गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे २६ लाख हेक्टवरील खरीप हंगामाचे नुकसान झाले होते. २३५० कोटींची मदत विभागातील शेतकऱ्यांना करण्यात आली असून, शेवटचे अनुदान जानेवारी २०२१मध्ये देण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील ५ तालुक्यांत १३४ गावे, जालन्यातील ३ तालुक्यांतील ४२ गावे, बीडमधील ३ तालुक्यातील ६७ गावे, परभणीत एका तालुक्यातील ३८ गावे आणि उस्मानाबादेत ४ तालुक्यातील ५१ गावे अशा एकूण १५ तालुक्यांतील ३३२ गावांचा समावेश आहे. पाच जिल्ह्यांत ४५ हजार ५३५.६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात जिरायती १४ हजार ७० हेक्टर, बागायती ३० हजार ५१० हेक्टर आणि ९५५ हेक्टरातील फळबागांच्या नुकसानीचा समावेश आहे. १६ हजार २५९.६३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले की, अंतिम नुकसानीचे पंचनाम्याचे अहवाल येत आहेत. शुक्रवारी दिवसभर अहवाल येत होते. पूर्ण नुकसानीचे अहवाल आल्यानंतर पुढच्या आठवड्यात शासनाकडे मदत मागणीसाठी अहवाल पाठविण्यात येईल.

टॅग्स :HailstormगारपीटAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा