शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सेनेतील संघटनात्मक बदल रखडल्याने बेचैनी

By admin | Updated: May 17, 2016 00:32 IST

विकास राऊत ल्ल औरंगाबाद शिवसेनेतील नवीन संघटनात्मक बदल रखडल्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरील गटबाजीमुळे हा सगळा खेळ

विकास राऊत ल्ल औरंगाबादशिवसेनेतील नवीन संघटनात्मक बदल रखडल्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरील गटबाजीमुळे हा सगळा खेळ सुरू असल्यामुळे बैचेन कार्यकर्त्यांची मानसिकता सैरभैर झाली आहे. काही मतदारसंघांतील पदाधिकारी भाजपच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वाढण्यामागे संघटनात्मक बदल लांबल्याचे कारण असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री रामदास कदम, खा.चंद्रकांत खैरे असे दोन गट सध्या तरी पक्षात आहेत. महानगरप्रमुखपदाची प्रदीप जैस्वाल यांच्याकडे जबाबदारी असली तरी अलीकडच्या काळात संघटनेवर त्या पदाची फारशी पकड राहिलेली नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे पक्षाच्या कुठल्याही वादात पडू इच्छित नाहीत. तर दुसरे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी हे ग्रामीण तालुक्यांत अडकून आहेत. (पान २ वर)निर्णय लांबणीवरपक्षातील एका मुंबईतील पदाधिकाऱ्याने मध्यंतरी खा.खैरे आणि सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या झालेल्या शब्दयुद्धावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते, पक्षात असे वाद होत असल्यामुळे फेरबदल केले तर जुने पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि सर्वांच्या मर्जीने निर्णय घ्यावा लागेल. खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि पालकमंत्री यांच्यात एकमत होत नाही तोवर बदल होणे शक्य नाही, असेही त्या पदाधिकाऱ्याने सांगितले होते.