शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पालिकेचा मलेरिया विभागच ‘आजारी’!

By admin | Updated: February 22, 2016 00:16 IST

सोमनाथ खताळ , बीड पालिकेतील मलेरिया विभाग सध्या समस्यांच्या गर्तेत आहे. औषधांचा तुटवडा, अपुरे कर्मचारी या समस्येत अडकलेल्या मलेरिया विभागाला साहित्याचाही वानवा असल्याचे दिसून येते

सोमनाथ खताळ , बीडपालिकेतील मलेरिया विभाग सध्या समस्यांच्या गर्तेत आहे. औषधांचा तुटवडा, अपुरे कर्मचारी या समस्येत अडकलेल्या मलेरिया विभागाला साहित्याचाही वानवा असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात साथरोगांनी थैमान मांडले आहे.मलेरिया विभागास एकूण ११६ पदे मंजूर आहेत; परंतु त्यापैकी केवळ ६७ कर्मचारीच कार्यरत आहेत. ३ पर्यवेक्षक, ३ कीटक समारक अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. एवढेच नाही मुख्य असणारे जीवशास्त्रज्ञ वर्ग-२ चे पद चार वर्षांपासून भरलेच नसल्याचे समोर आले आहे. तसेच ८ धूर फवारणी मशिनींपैकी केवळ तीनच सुरू आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर औषधांचा पुरवठा होत नसल्याने पालिकेच्या मलेरिया विभागाला अनंत अडचणींना तोंड देत रोषाला बळी पडावे लागते.मागील १५ दिवसांत १०,३३४ घरांना भेटी देत ३३ हजार २३० पाणी साठ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३४७ पाणी साठे दूषित आढळले आहेत. यामध्ये अबेटिंग, धूर फवारणी, औषध टाकणे आदी उपाययोजना करण्यात आल्या.महिनाभर पुरेल एवढाच औषधीसाठा शिल्लक आहे. अबेटिंगसाठी लागणारे पायराथ्रेम हे औषध केवळ महिनाभर पुरेल एवढेच शिल्लक आहे. दोन महिन्यांपूर्वी औषधींचा तुटवडा जाणवला होता. पालिकेने स्वखर्चाने औषधी खरेदी केली होती....तर जबाबदार कोण?साथरोगांचे थैमान असताना पालिकेकडून साधी धूळ फवारणी सुध्दा झालेली नाही. डेंग्यू, मलेरियाने यापूर्वी एका मुलीचा बळी गेला होता. याची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोणाला धरावे ? असा सवाल अरिंहंत नेहरु युवाचे ललित आब्बड यांनी रविवारी केली. साफसफाईकडे दुर्लक्ष असल्याचेही ते म्हणाले.