शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कमी खर्चात सेंद्रीय खत निर्मिती उपक्रम

By admin | Updated: April 18, 2017 23:46 IST

लातूर : कमी खर्चात, कमी वेळेत व कोठेही करता येणारा शिवांश सेंद्रीय खत निर्मिती उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

लातूर : कमी खर्चात, कमी वेळेत व कोठेही करता येणारा शिवांश सेंद्रीय खत निर्मिती उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. कृषी विभागाच्या मदतीने कंपोस्ट खत निर्मितीचा हा उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी मंगळवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जनसाथी दुष्काळ निवारण मंचअंतर्गत कलापंढरी संस्थेने १८ दिवसांत तयार होणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत दाखविले. यावेळी शिवांश कंपोस्ट खताचे जिल्हा निमंत्रक बी.पी. सूर्यवंशी, मराठवाडा समन्वयक वीरभद्र पोटभरे, प्रभाकर सायगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, हा सेंद्रीय खत १८ दिवसांत तयार होतो. शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. या खत निर्मितीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करणे आवश्यक आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने गावोगावी सेंद्रीय खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवावेत. या उपक्रमाची शेतकऱ्यांना माहिती झाल्यास शेतकरी स्वत: आपल्या शेतात खत निर्माण करून पिकांना वेळोवेळी देतील. त्यामुळे त्यांच्या उत्पादनातही वाढ होईल. (प्रतिनिधी)