शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

केवळ युद्धांचा नव्हे, तर सामाजिक अंगाचा इतिहास समजून घेणे ही काळाची गरज : शिवानंद भानुसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 13:01 IST

Speech on Shivaji Maharaj सर्व घटकांना सन्मानपूर्वक वागवणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देविद्यापीठातील दहा दिवशीय व्याख्यानमाला

औरंगाबाद : केवळ ढाल, तलवारी व युद्धांचा इतिहास नव्हे, तर सामाजिक अंगाचा इतिहास असला पाहिजे. शिवाजी महाराजांना केवळ मुस्लीमद्वेष्टे राजे म्हणून बघितले गेले आहे. त्यामुळे इतिहासाची चिकित्सा करताना खरा इतिहास समजून घेतला पाहिजे, ही आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे आयोजित ‘लिंगभाव चर्चाविश्व’ या दहा दिवशीय व्याख्यानमालेत डॉ. भानुसे बोलत होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा महिला विषयक वा सामाजिक दृष्टीकोन‘ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, शिवाजीराजे हे जनतेच्या मनावर राज्य करणारे होते आज मात्र लोकशाहीच्या काळात हे चित्र फार उदासीनतेच्या दिशेने नेणारे आहे. शिवाजी महाराजांची प्रेरणा ह्या जिजाऊ होत्या. अठरापगड जातींना एकत्र करून मावळा हा शब्द त्यांनी दिला तसेच स्वराज्य मध्ये स्त्रिया ह्या निर्भीड पणाने वावरत होत्या. स्त्रियांसोबत गैरवर्तन होऊ नये, यासाठी कडक शिक्षा व कायदे होते. त्यामुळे शत्रूंची स्त्रियांना देखील सन्मानाने वागणूक त्याकाळात मिळत होती. त्यामुळे सर्व घटकांना सन्मानपूर्वक वागवणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.

पाहुण्यांचा परिचय प्रा. मंजुश्री लांडगे यांनी करुन दिला व आभार मानले. या व्याख्यानासाठी प्रा. डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. संबोधी देशपांडे, डॉ. ज्योत्स्ना सांगारी, डॉ. शोभा शिंदे, केंद्राच्या संचालक डॉ. स्मिता अवचार, विभागातील संशोधक विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. निर्मला जाधव, समन्वयक प्रा. अश्विनी मोरे, डॉ. सविता बहिरट, संतोष लोखंडे, डॉ. विकास वाचले, संजय पोळ आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज