शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

दोन वर्षांची ‘प्रतीक्षा’ आता तीन महिन्यांवर

By admin | Updated: December 16, 2015 00:13 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात अपंगांना अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी तब्बल दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागत होती.

बँकांची अनास्था : जिल्हा सहकारी बँकेचा वाटपात भोेपळा अमरावती : जिल्ह्यात यंदा रबी हंगामासाठी बॅँकांना ३६७ कोटी ७५ लाखांचे लक्ष्यांक असताना ३० नोव्हेंबरपर्यंत केवळ २९ कोटी ३० लाखांचे पीककर्र्ज वाटप केलेले आहे. वाटपाची टक्केवारी ही केवळ ८ टक्के आहे. यामध्ये शेतकऱ्यांची बॅँक म्हणून ओळखली जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कर्जवाटप निरंक आहे. खरिपाचे मुख्य पीक सोयाबीन अपुऱ्या पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत आहे. मागील वर्षीच्या खरीप पीक कर्जाचे शासनाने पुनर्गठन केले असले तरी रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. मात्र बॅँकांची पीककर्ज वाटपात अनास्था असल्यामुळे जिल्ह्यात रबी पीककर्ज वाटपाचा टक्का अद्याप ८ टक्क्यांवर आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांनी २ हजार ६७३ शेतकऱ्यांना २९ कोटी २४ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. पीककर्ज वाटपाची ही १२ टक्केवारी आहे. ग्रामीण बॅँकांनी १२ शेतकऱ्यांना ६ लाखांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. वाटपाची ही केवळ ४ टक्केवारी आहे. यापूर्वी खरीप हंगामासाठी बॅँकांना १ हजार ६९५ कोटी ४४ लाखांचे लक्ष्यांक होते. यामध्ये जिल्हा सहकारी बॅँकेने ५६,३२६ शेतकरी सभासदांना ३८९ कोटी ७० लाख ५२ हजारांचे कर्ज वाटप केले. वाटपाची ही ६९ टक्केवारी आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांनी १ लाख १४,५०४ शेतकऱ्यांना ९५४ कोटी ३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. ही ८५ टक्केवारी आहे. व जिल्ह्यातील ग्रामीण बॅँकांनी १ हजार ४९ शेतकऱ्यांना ७७ कोटी ७ लाखाचे कर्ज वाटप केले. ही ८५ टक्केवारी आहे. या बॅँकांनी खरीप हंगामासाठी १ लाख ७१ हजार ८८० शेतकरी सभासदांना १ हजार ३५१ कोटी ५० लाख ५२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. (प्रतिनिधी)