शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

महिन्याकाठी दोन टक्के उपसा

By admin | Updated: December 28, 2014 01:16 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळी परिस्थितीमुळे लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच आरक्षित केलेले आहे. असे असताना देखील आरक्षित पाणीसाठ्यामधून महिन्याकाठी

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळी परिस्थितीमुळे लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच आरक्षित केलेले आहे. असे असताना देखील आरक्षित पाणीसाठ्यामधून महिन्याकाठी २ टक्के पाणीसाठा कमी होत आहे. झपाट्याने पाणीसाठा कमी होण्याचे कारण अवैध पाणी उपसा असून, याबाबतच प्रशासनाने योग्य उपाय-योजना केल्या नाहीत तर जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून बीड जिल्हा ऊस उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होण्याचे एक कारण ऊस उत्पादन हे आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध पाणीसाठ्यात बाष्पीभवनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होते. पर्यायाने पाण्याची पातळी कमी होत चालली आहे़जिल्ह्यात एकूण १४१ सिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये मोठ्या दोन प्रकल्पाचा समावेश आहे. माजलगाव प्रकल्पात १३३.९० द.ल.घ़मी़ आहे. म्हणजेच उपयुक्त पाणीसाठा निरंक आहे तर मांजरा कोरडे पडले आहे. बिंंदूसरा प्रकल्पातील पाणीसाठा १५ नोव्हेंबर दरम्यानच संपला आहे. जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून दीड महिन्याचा अवधी बाकी आहे. जिल्ह्यातील १४१ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. महिन्याकाठी २ टक्के पाणी उपलब्धसाठ्यांमधून कमी होत असल्याचे समोर आले आले. याप्रमाणात पाणीसाठा कमी होत राहिला तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या दलानात दीड महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या, परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे़पाणी उपशाबाबत कडक निर्बंध लावले पाहिजेत, अशी मागणी आता ठिकठिकाणच्या गावांमधून पुढे येत आहे़