शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याकाठी दोन टक्के उपसा

By admin | Updated: December 28, 2014 01:16 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळी परिस्थितीमुळे लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच आरक्षित केलेले आहे. असे असताना देखील आरक्षित पाणीसाठ्यामधून महिन्याकाठी

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळी परिस्थितीमुळे लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच आरक्षित केलेले आहे. असे असताना देखील आरक्षित पाणीसाठ्यामधून महिन्याकाठी २ टक्के पाणीसाठा कमी होत आहे. झपाट्याने पाणीसाठा कमी होण्याचे कारण अवैध पाणी उपसा असून, याबाबतच प्रशासनाने योग्य उपाय-योजना केल्या नाहीत तर जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून बीड जिल्हा ऊस उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होण्याचे एक कारण ऊस उत्पादन हे आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध पाणीसाठ्यात बाष्पीभवनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होते. पर्यायाने पाण्याची पातळी कमी होत चालली आहे़जिल्ह्यात एकूण १४१ सिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये मोठ्या दोन प्रकल्पाचा समावेश आहे. माजलगाव प्रकल्पात १३३.९० द.ल.घ़मी़ आहे. म्हणजेच उपयुक्त पाणीसाठा निरंक आहे तर मांजरा कोरडे पडले आहे. बिंंदूसरा प्रकल्पातील पाणीसाठा १५ नोव्हेंबर दरम्यानच संपला आहे. जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून दीड महिन्याचा अवधी बाकी आहे. जिल्ह्यातील १४१ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. महिन्याकाठी २ टक्के पाणी उपलब्धसाठ्यांमधून कमी होत असल्याचे समोर आले आले. याप्रमाणात पाणीसाठा कमी होत राहिला तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या दलानात दीड महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या, परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे़पाणी उपशाबाबत कडक निर्बंध लावले पाहिजेत, अशी मागणी आता ठिकठिकाणच्या गावांमधून पुढे येत आहे़