शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

औरंगाबादेत माथेफिरूने जाळल्या आणखी दोन दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:17 IST

काजीवाडा येथे समाजकंटकाने पुन्हा दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जुनाबाजार येथे पूर्ववैमनस्यातून वाहने जाळणाºयाला घटनेनंतर अवघ्या काही तासांत गुन्हेशाखेने अटक केल्याची घटना ताजी असतानाच शहरातील काजीवाडा येथे समाजकंटकाने पुन्हा दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, काजीवाडा येथील रहिवासी नीलेश रत्नाकर घुले यांनी बुधवारी रात्री घरासमोर त्यांची मोटारसायकल (एमएच-२० एव्ही ८४४४) उभी केली होती. शेजारीच तौसिफ शेख यांची मोटारसायकल (एमएच-२० बी डब्ल्यू ८८६९) उभी होती. मध्यरात्री कोणीतरी प्रथम नीलेश यांची आणि नंतर तौसिफची दुचाकी पेटविली. या घटनेत नीलेश यांच्या दुचाकीची सीट आणि इंजिनने पेट घेतला. धुराने नीलेशसह शेजाºयांना जाग आली. त्यांनी पाणी मारून आग विझविली. या घटनेत नीलेशची दुचाकी खाक झाली, तर तौसिफ यांच्या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. नीलेश यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. या गाड्या कोणी आणि का पेटविल्या याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला.