शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दोन विषय बॅक राहीले म्हणून बावीस वर्षीय तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:34 PM

बालाजी नगर परिसरातील रहाणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. उषा कैलास राठोड असे या तरुणीचे नाव असून जवाहर नगर पोलिस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

औरंगाबाद बालाजी नगर परिसरातील रहाणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. उषा कैलास राठोड असे या तरुणीचे नाव असून जवाहर नगर पोलिस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे.  उषा ही अंबड तालुक्यातील असून शिक्षणासाठी शहरात आली होती. तीच्या तीन मैत्रीणींसोबत ती बालाजी नगरात तारामती भवनच्या बाजुला असलेल्या इमारतीत चौथ्या मजल्यावर पत्र्याच्या खोलीत रहात होती. सोमवारी पाचच्या दरम्यान मैत्रीणी बाहेर गेल्या असतांना ओढणीच्या साह्याने तीने गळफास घेतला. संध्याकाळी तीच्या मैत्रीणी घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तीला उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. तीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून माझे दोन विषय बॅक राहीले आहे. आई वडीलांनी माझ्यासाठी खूप खर्च केला व आता लग्नाला देखील खूप खर्च होईल्. मी जगाचा निरोप घेते आहे. यास कोणास जवाबदार धरु नका असे या चिठ्ठीत लिहले असून तीने आई वडील आणि भावाची माफी मागितली आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आल्याची माहीती पोलिस उप निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांनी दिली.