शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

दोन विषय बॅक राहीले म्हणून बावीस वर्षीय तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:34 IST

बालाजी नगर परिसरातील रहाणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. उषा कैलास राठोड असे या तरुणीचे नाव असून जवाहर नगर पोलिस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

औरंगाबाद बालाजी नगर परिसरातील रहाणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. उषा कैलास राठोड असे या तरुणीचे नाव असून जवाहर नगर पोलिस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे.  उषा ही अंबड तालुक्यातील असून शिक्षणासाठी शहरात आली होती. तीच्या तीन मैत्रीणींसोबत ती बालाजी नगरात तारामती भवनच्या बाजुला असलेल्या इमारतीत चौथ्या मजल्यावर पत्र्याच्या खोलीत रहात होती. सोमवारी पाचच्या दरम्यान मैत्रीणी बाहेर गेल्या असतांना ओढणीच्या साह्याने तीने गळफास घेतला. संध्याकाळी तीच्या मैत्रीणी घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तीला उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. तीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून माझे दोन विषय बॅक राहीले आहे. आई वडीलांनी माझ्यासाठी खूप खर्च केला व आता लग्नाला देखील खूप खर्च होईल्. मी जगाचा निरोप घेते आहे. यास कोणास जवाबदार धरु नका असे या चिठ्ठीत लिहले असून तीने आई वडील आणि भावाची माफी मागितली आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आल्याची माहीती पोलिस उप निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांनी दिली.