शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

आठ दिवसांतच एलईडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:32 IST

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविले. मात्र, अनेक एलईडी लाईट ...

ठळक मुद्देरेल्वेस्टेशन : ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविले. मात्र, अनेक एलईडी लाईट अवघ्या आठ ते दहा दिवसांतच बंद पडल्याची ओरड रेल्वे कर्मचाऱ्यांकडून होत आहे.पर्यावरणपूरक उपाय आणि विजेची बचत करण्यासाठी मार्च २०१८ पर्यंत देशातील सगळ्याच रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईटच्या वापराला प्रोत्साहन दिले गेले. देशभरात परवडणाºया दरात एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले. त्यातून विजेची बचत करण्याचे लक्ष्य साध्य केले जात आहे.रेल्वेनेसुद्धा ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईट लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद रेल्वेस्टेशनही एलईडी दिव्यांनी प्रकाशित करण्यावर भर दिला गेला. गरजेनुसार सर्वच फलाटांवर एलईडीच्या ट्यूब लावण्यात आल्या. एलईडी ट्यूब लावल्यानंतरही अनेक जागा मोकळ्या राहिल्याने पुरेसा उजेड पडत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फेब्रुवारीत पुन्हा जवळपास ३०० एलईडी ट्यूब बसविण्यात आल्या. औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन एलईडी ट्यूबच्या प्रकाशाने उजळत आहे. मात्र, लावलेले लाईट बंद पडत आहेत. त्यामुळे लाईटच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.पाच वर्षांपर्यंत सुरक्षितफेब्रुवारीत एलईडी ट्यूब बसविण्यात आल्या असून, त्या बंद पडल्यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. सर्व लाईट सुरू आहेत. पाच वर्षांपर्यंत या लाईटला काहीही होत नाही, असे रेल्वेच्या विद्युत अभियंत्यांनी सांगितले.----------

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनelectricityवीज