शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

क्षयरुग्णाच्या पोषण भत्त्यालाच ‘क्षय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:02 IST

------ जिल्ह्यातील क्षयरोगी - ९०१ भत्ता किती जणांना मिळतो - ६०२ आहार भत्ता न मिळणाऱ्यांचे प्रमाण - ३४ टक्के ...

------

जिल्ह्यातील क्षयरोगी - ९०१

भत्ता किती जणांना मिळतो - ६०२

आहार भत्ता न मिळणाऱ्यांचे प्रमाण - ३४ टक्के

--------

टीबीची लक्षणे काय ?

दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, छातीत दुखणे, भूक न लागणे, बेडक्यावाटे रक्त पडणे, रात्रीचा येणारा ताप ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्रात संशयित क्षयरुग्णांची एक्सरे तपासणी, थुंकी नमुना तपासणी आणि सीबीनॅट तपासणी सुविधा मोफत उपलब्ध आहे.

-------

जास्तीत जास्त २८ महिन्यांत टीबीमुक्त

- उपचाराला दाद देणारा टीबी आणि उपचाराला दाद न देणारा टीबी, यावरून क्षयरोगाच्या उपचाराचा कालावधी ठरलेला आहे. उपचाराला दाद देणाऱ्या टीबीचा रुग्ण ६ महिन्यांत बरा होताे.

- तर ९ ते ११, १८ ते २० आणि २४ ते २८ महिने उपचार घेऊनही टीबीमुक्त होता येते. त्यामुळे जास्तीत जास्त २८ महिन्यांत रुग्णाला टीबीमुक्त आयुष्य जगता येऊ शकते.

-

औरंगाबादेत सर्वाधिक प्रमाण

नमूद कोणतेही एक लक्षण आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेत क्षयरोगाची तपासणी करून घेतली पाहिजे. टीबी हा उपचारांनी बरा होणारा आजार आहे. त्यामुळे आजाराला घाबरून जाऊ नये. पोषण योजनेचा भत्ता अदा करण्याचे प्रमाण औरंगाबादेत ६६ टक्के आहे. राज्याचे हे प्रमाण ४८ टक्के आहे.

- डाॅ. उल्हास गंडाळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी