शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संवर्धनाला ‘दुष्काळा’चा फटका!

By admin | Updated: June 5, 2016 00:35 IST

जालना : वृक्ष लागवड योजनेला गतवर्षी दुष्काळाचा फटका बसल्याचे चित्र आहे. अत्यल्प पाऊस व पाणी पुरवठ्याच्या अपुरी सोय यामुळे शेकडो हेक्टरवरील रोपे जळून गेली आहेत.

जालना : वृक्ष लागवड योजनेला गतवर्षी दुष्काळाचा फटका बसल्याचे चित्र आहे. अत्यल्प पाऊस व पाणी पुरवठ्याच्या अपुरी सोय यामुळे शेकडो हेक्टरवरील रोपे जळून गेली आहेत. मात्र, वन विभागाने ७० टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे. वन विभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च होत असला तरी त्याची फलश्रुती अपेक्षित होताना दिसून येत नाही. शंभर झाडे लावल्यास १० ते २० रोपे कसबशी तग धरून असतात. गतवर्षी तब्बल १ कोटी २९ लाख रूपये वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने खर्ची केले. प्रत्यक्षात स्थिती मात्र विदारकच आहे. ४३० हेक्टरवर मोहा, साग, खैर, आंबा आदी आठ ते दहा प्रकारची मिळून ८ लाख ६० हजार रोपे लावण्यात आली आहेत. ही लागवड वनविभागाच्या १९ साईडवर करण्यात आली होती.यंदा ३ लाख ८२ हजार रोपांची लागवड करण्याचा संकल्प आहे. यातील पहिला टप्पा १ जुलै रोजी होणार आहे. या दिवशी १ लाख ५० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन पूर्ण झाल्याचे वन अधिकरी जी.एम.शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदा रोपांची लागवड पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन पद्धतीने रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाकडून प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. मोह, खैर, साग, शिवम, आंबा, जांभूळ, सीताफळ आदी झाडांचा समावेश आहे.