शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कचरा कोंडीस सरकारच जबाबदार; शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:29 IST

शहरातील कचरा कोंडीस सरकार जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन ट्रक कचरा टाकला. 

औरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीस सरकारच जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन ट्रक कचरा टाकला. 

कचरा कोंडीचा आजचा १५३ वा दिवस आहे. बुधवारी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी एक बैठक घेतली. यात त्यांनी कचरा प्रश्न वेळेत सोडवला नाही तर मनपा बरखास्त करेल असा इशारा दिला. यावर शिवसेनेने कचरा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे स्पष्ट केले आणि  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन ट्रक कचरा टाकला. 

महापौर आणि उपमहापौर मनपा प्रशासनासह चार महिन्यांपासून सुरु असलेला कचरा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा प्रश्न सोडविण्याचा संपूर्ण अधिकार कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीस व मनपा प्रशासनास आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे बैठकीत मनपा बरखास्तीचा इशारा चुकीची आहे अशा आशयाचे निवेदन यावेळी शिवसेनेने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना सादर केले. दरम्यान, तब्बल दोन ट्रक कचरा जिल्हाधिकारी कार्यालयात टाकल्याने येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादState Governmentराज्य सरकार