शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

कचरा कोंडीस सरकारच जबाबदार; शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:29 IST

शहरातील कचरा कोंडीस सरकार जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन ट्रक कचरा टाकला. 

औरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीस सरकारच जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन ट्रक कचरा टाकला. 

कचरा कोंडीचा आजचा १५३ वा दिवस आहे. बुधवारी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी एक बैठक घेतली. यात त्यांनी कचरा प्रश्न वेळेत सोडवला नाही तर मनपा बरखास्त करेल असा इशारा दिला. यावर शिवसेनेने कचरा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे स्पष्ट केले आणि  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन ट्रक कचरा टाकला. 

महापौर आणि उपमहापौर मनपा प्रशासनासह चार महिन्यांपासून सुरु असलेला कचरा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा प्रश्न सोडविण्याचा संपूर्ण अधिकार कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीस व मनपा प्रशासनास आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे बैठकीत मनपा बरखास्तीचा इशारा चुकीची आहे अशा आशयाचे निवेदन यावेळी शिवसेनेने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना सादर केले. दरम्यान, तब्बल दोन ट्रक कचरा जिल्हाधिकारी कार्यालयात टाकल्याने येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादState Governmentराज्य सरकार